तुझी वाट धुक्यात हरावालिये ...........
मला खुप बोलायच होत,
अन तुज्यासंगे चार पावल चालायच होते,
तुजबरोबर आयुष्याच स्वप्न रंगवायाच होत,
अन त्या रंगात मनसोक्त बगादयाचा होत ,
आजही वाटत वेळ नाही गेली,
कदाचित , तुझ्यासाठी अजुन योग्य वेळ नाही आली ,
पण माझाच मी अंत पाहू किती?
अन तुझ्या न परतून येण्याच्या वाटेवर उभी राहू किती?
माझ जगन हेच माझ्यासाठी एक कोड झाले,
अन म्हनुनच तुझ नाव निघाल्यावर chidan हे फक्त निमित्त झालय,
का विचार करते तुझा , हा विचार त्रास देतोय,
तू भावनांशी खेलालास माझ्या, हे समजावून घेन अवघड jataay ,
कोनाच चुकल? आणि काय चुकल? हां विचारच सोडलाय,
माझिया मानत मीच आज दुफलिचा डाव मांडलाय,
जगासमोर मी खुशिच ढोंग करते,
कस sangu तुला ekatyat मी किती आक्रन्दते,
तू काय विचार करत असशील ?
तू मजसम तिलतिल टूटल असशील?
हा प्रश्नच व्यर्थ,
अन त्याच उत्तरही व्यर्थ,
माहित आहे .....तुझी वाट धुक्यात हरावालिये,
अन ........माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............
माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............
माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............
माझी भूमिका, माझा लढा!
ब्लोग वर शोधा
वाट धुक्यात हरावालिये ...
Posted by
GSJ
on Thursday, September 24, 2009
Labels:
Marathi kavita,
मराठी कविता
No comments:
Post a Comment