एवढे होऊनही म्हणते,
चांगल्यासाठीच हे घडते
येऊनी समजावतो जो तो
'सोड, जाऊ दे, असे घडते'
सर्व नेतो दूर जाणारा
...सावलीही रे कुठे उरते ?
प्रश्न आहे नेहमीचा हा -
मीच दरवेळी कशी चुकते ?
वादळे उसळून आल्यावर...
कागदाला लेखणी भिडते !
माझी भूमिका, माझा लढा!
ब्लोग वर शोधा
वादळे उसळून आल्यावर....
Posted by
GSJ
on Tuesday, September 22, 2009
Labels:
Marathi kavita,
वादळे उसळून आल्यावर.
No comments:
Post a Comment